स्वराज्याचे तोरण बांधले
चौथी परिसर भाग 2 पाठ -7 ,swarajyache toran
प्रश्न-1) शिवरायांकडे पुणे,सुपे,चाकण व ——या परगण्यांची जहागिरी होती.
प्रश्न-2) शिवरायांनी —-जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले.
प्रश्न-3) स्वराज्याची पहिली राजधानी ——ही सजली.
प्रश्न-5) मुरुंबदेवाच्या किल्ल्याला शिवरायांनी ——-हे नाव दिले.
Prashant bajulge
Ok
Rudra patil
ok