प्रश्नचिन्ह ओळख (Introduction of question mark) |1ली ,बालभारती भाग 2

प्रश्नचिन्ह ओळख (Introduction of question mark)

1ली, बालभारती भाग 2,

नवीन अभ्यासक्रम,पान-81

चला शिकूया.-
प्रश्नचिन्हाची ओळख होणे.
प्रश्नचिन्हासह अर्थपूर्ण वाक्य लिहिता व वाचता येणे.
अर्थपूर्ण वाक्य तयार करता येणे.

प्रत्येक गटातील एक शब्द घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार कर. शेवटी प्रश्नचिन्ह दे.

दीपा कधी आली ?
रोहन कुठे राहतो?
पाऊस कधी आला?
चेतन कसा आहे?
नदी काय करते?
पाणी कधी आले?
विहीर कोठे आहे?
रोहन काय करतो?

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.